केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे. ...
शहरात थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक व्याकूळ झाले असताना दुसरीकडे शासकीय बांधकामाला उधाण आले आहे. नगरपरिषद आणि बांधकाम विभागाने शहरात एप्रिल महिन्यात सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले आहे. ...
शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या यवतमाळ मंडळ कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील १३ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती वॉर्डात महिलांना अमानुष वागणूक मिळते. याच्या अनेक तक्रारी होऊनही समस्या कायम आहे. रविवारी रात्री प्रसूत महिलेला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले. हा प्रकार वॉर्ड क्र.७ मध्ये घडला. ...
वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन को ...
आठवड्याचा पहिलाच दिवस असलेला सोमवार आंदोलनाचा वार ठरला. तिरंगा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बारडवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. ...
गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान ...
पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत. ...