जाती-धर्माच्या नावाखाली राष्ट्राचे ऐक्य शक्य नाही. राष्ट्राची एकात्मता टिकविण्यासाठी तसेच आपला आत्मसन्मान वाढविण्यासाठी ओबीसी अल्पसंख्यांकांसह सर्व समाजबांधवांनी आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ रहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरसेनानी आनंदराज आं ...
नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी धनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे. ...
२० टक्के अनुदान मंजूर झालेल्या सर्व शाळांना आणि तुकड्यांना पुढील टप्प्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. ...
यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईचा फायदा उठवित सुरू झालेल्या शुद्ध (?) थंड पाण्याचा व्यापार जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. या पाणीपुरवठादारांवर नेमकी कुणी कारवाई करावी, हेच अद्याप स्पष्ट नाही. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट इन इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुणे येथे सातव्या हायर एज्यूकेशन अँड एचआर समिटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. ...
पिंपळगाव परिसरातील बालाजी पार्क परिसरातील मुबलक पाण्याची विहीर नगरपालिकेने अधिग्रहित केली. मात्र, याच विहिरीच्या परिसरातील शेकडो घरांना पाणी मिळेनासे झाले. ...