समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात. ...
येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते. ...
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ...
आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली. ...
शहरात पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून संतप्त यवतमाळकर आता रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन रिकामे मडके आणि दारूच्या बॉटल फोडण्यात आल्या. नगरपरिषद आणि जिल्हा कचेरीवरही धडक दिली. शिवसेना महिला आघाडीच्या कार्य ...
पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भातील बहुतांश भागात १० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार वर्तविली आहे. या काळात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याकरीता ज ...
टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे. ...
एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. ...