येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत काही वर्षापूर्वी थोडीजरी वाढ झाली तरी सर्वत्र गोंधळ उडून आंदोलनाची भाषा बोलली जायची. नागरिक रस्त्यात उतरायचे. परंतु आता दररोज भाव बदलत असल्याने नागरिकांना दरवाढीचा थांगपत्ताही लागत नाही. ...
महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी १२ व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाने कार्य करून लोकशाहीची मूल्ये रूजविली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा आदी विचारांसह महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष केला. ...
उत्तर प्रदेशमधील उन्नाव, जम्मू काश्मीरमधील कठुवा व सूरत येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत नागरिकांनी शुक्रवारी येथील तहीलवर धडक दिली. ...
कुठूआसह देशातील विविध घटनांच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांच्यावतीने दारव्हा येथे शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला. जम्मुतील चिमुकलीचे हत्याकांड, उत्तर प्रदेशातील उन्नाव हत्याकांड, वर्धा येथील आदिवासी युवतीचे हत्याकांड .... ...
तालुक्यातील आंधबोरी आणि नांझा ही अतिशय छोटीशी गावे. डोंगरदऱ्या व जंगलाने वेढलेल्या या गावात पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेली. पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण गावाने चंग बांधला. ...
पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने बोरगाव(लिंगा) येथील नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. सकाळी सरपंच नंदा बागडे, सदस्य प्रवीण आडे, विनोद ढोकळे, ग्रामसेवक प्रशांत बोचरे आणि दोन कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत दोन त ...
तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. ...
यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे. ...