गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. ...
संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचन ...
आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. ...
आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली. ...
तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. ...
लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. ...
कठुआ, उन्नाव येथील अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी शहरात भारिप-बहुजन महासंघातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू-काश्मिरमध्ये कठुआ जिल्ह्यातील रसना येथे आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. ...
रेती घाटाच्या लिलावासंदर्भात शासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. पुढील वर्षी लिलाव होणाऱ्या वाळू घाटांची निश्चिती करण्यासाठी महसूल विभागाने नवे निर्देश दिले असून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...