जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले. ...
अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. ...
शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे. ...
शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे. ...
हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...
दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्व ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते. ...
गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. ...