नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आयुष्यभर गांधी विचाराने जगणाऱ्या तालुक्यातील लोणी येथील नंदापुरे परिवाराने सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी जोपासली. गावातील सहा गरीब कुटुंबातील मुलींचे शुभमंगल या सोहळ्यात करून समाजापुढे नवा पायंडा पाडला. ...
पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली. ...
भारतात लोकतंत्र संपुष्टात आणून लोकशाहीच्या नावावर तमाशा सुरू आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम या चार मुख्य स्तंभावर लोकशाही अवलंबून आहे. ...
नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यां ...
गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित ‘स्टार्टअप इंडिया - २०१८’ या स्पर्धेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ...
उन्हाळ्यात गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना बोरगाव पुंजी येथील सरपंचाने पदाचा दुरूपयोग करीत स्वत:च्या विटभट्टीसाठी थेट गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीतून पाणी घेतले. या प्रकरणाची गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी ...
समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात. ...
येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते. ...
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ...