ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
अनुदानपात्र शाळांच्या यादीत जिल्ह्यातील एकाही उच्च माध्यमिक विद्यालयाचा शासनाने समावेश केला नव्हता. या अन्यायाविरुद्ध जिल्ह्यातील शिक्षकांनी थेट पुण्यात जाऊन तब्बल १२ दिवस भरउन्हात आंदोलन केले. ...
आयपीएल क्रिकेटचे सामने रंगात असून मोठ्या प्रमाणात सट्टा लावल्या जात आहे. गोपनीय माहितीवरून टोळीविरोधी पथकाने सूरजनगरातील सट्ट्यावर धाड टाकून एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख ९० हजार रुपये असून सटोड्याला अटक केली. ...
शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे. ...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणावर व्यावसायिकांनी केलेले अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. एस.टी.बसस्थानकाच्या बाजुने जाणाऱ्या स्टेडियमवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर केलेली अवैध अतिक्रमणे बुलडोजरच्या साह्याने हटविण्यात ...
जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही,.... ...
मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकºयांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घ ...
शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत. ...