नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दर्डानगर पाणी टाकीवरून दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा नाक्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला. तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली. ...
खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस ...
सततची नापिकी आणि यावर्षीच्या वैरणटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विक्रीस काढली आहे. वैरणासोबत यंदा पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-रार्जाची जोडी विकण्याशिवाय पर्यायच उरला नाहीे. ...
खरेदी विक्री संघाचे प्रभारी अध्यक्ष आणि सचिवांच्या वादात नाफेडने अचानक गुरूवारपासून तूर खरेदी बंद केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय कोण मिळवून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिग्रस ते कारंजा या ७०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन होऊनही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यासाठी अद्याप सवड मिळालेली नाही. यावरून या विभागाचे ...
जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे मानले जाणाऱ्या महसूल खात्याला सध्या रिक्त पदांनी पोखरले आहे. महिनोगणती रिक्त असलेल्या या जागा सत्ताधारी नेत्यांचे राजकीय अपयश मानले जाते. परंतु त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे समर्थक एकमेकांकडे बोट दाखवित आहे. ...
दारू, ग्रामपंचायतीचे राजकारण, हेवेदावे, शेजारचे वाद, कौटुंबिक कलह यातून दररोज पोलीस ठाण्यात तक्रारी होतात, गुन्हे नोंदविले जातात. परंतु गेल्या दहा वर्षात गावातील कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढले नाही, असे सांगितल्यास कुणालाही सहज खरे वाटणार नाही. ...
कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत सं ...