नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या परंतु बँकेच्या रेकॉर्डवर थकबाकीदार म्हणून डाग लागलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट ...
शासनाच्या तूर खरेदीची धोरणाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आवाज उठवित जिल्हा कचेरीसमोर तूर जाळली. पाच दिवसात निर्णय न झाल्यास तूर बाजार समितीच्या यार्डात टाकण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. ...
तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूशखबर आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येत्या तीन दिवसात धडकणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू व्हावे लागेल, असे संकेत शिक्षण विभागातून मिळाले आहेत. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. ...
आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
धावपळीच्या युगात थोड्याशा अपयशाने खचून जाणारे अनेक असतात. मात्र आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्याच्या जिद्दीने ‘तो’ घणावर घाव घालीत संसार चालवित आहे. ...
सात वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाने शिक्षक भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल््यातील सर्व रिक्त जागांच्या जाहिराती एकाच वेळी शासनाच्या पोर्टलवर टाकाव्या आणि सर्व जागा एकत्रितरीत्या भराव्या, अशी मागणी बेरोजगार डीएड, बीएडधारकांनी ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...
निळोणा आटला, बेंबळाचे पाणी आणू, तोवर गोखीचे पाणी पाजू... अशा घोषणा ऐकत शांत बसलेल्या यवतमाळकरांचा आता मात्र भडका उडत आहे. डोर्लीपुऱ्यातील दहा हजार लोकांच्या पाण्याची काहीच व्यवस्था न झाल्याने रविवारी पुन्हा एकदा थेट पालकमंत्र्यांच्या घरावरच महिला धडक ...
प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे. ...