ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यां ...
गेली कित्येक वर्षे संजय राठोड यांच्या नेतृत्वात एकसंघ असलेल्या जिल्हा शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित ‘स्टार्टअप इंडिया - २०१८’ या स्पर्धेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ...
उन्हाळ्यात गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना बोरगाव पुंजी येथील सरपंचाने पदाचा दुरूपयोग करीत स्वत:च्या विटभट्टीसाठी थेट गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहरीतून पाणी घेतले. या प्रकरणाची गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी ...
समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात. ...
येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अॅड. शंकरराव राठोड यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे होते. ...
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ...
आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली. ...
शहरात पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून संतप्त यवतमाळकर आता रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन रिकामे मडके आणि दारूच्या बॉटल फोडण्यात आल्या. नगरपरिषद आणि जिल्हा कचेरीवरही धडक दिली. शिवसेना महिला आघाडीच्या कार्य ...
पालकमंत्री मदन येरावार यांनी शहरातील बंद झालेली दारू दुकाने सुरू करून शौकिनांची तहान भागविली. आता पाणीटंचाई दूर करण्यासाठीही त्यांनी धडाडी दाखवावी, असा आक्रोश करीत मंगळवारी काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. ...