नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील फळबागांचे वाळवंट झाले आहे. मात्र कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेला याची खबरबातच नाही. सर्वेक्षणाचा स्थायी आदेश असल्याची बतावणी करून जबाबदारी झटकण्याचे ...
नळाचे पाणी न आल्याने संतप्त झालेल्या सत्तारुढ गटाच्या नगरसेवकाने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड करण्याची घटना दिग्रस येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. तसेच पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल कर ...
पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या २२ माकडांना जीवदान देण्यात ग्रामस्थ व वनविभागाच्या पथकाला यश आले. तालुक्याच्या जवळगाव येथे रविवारी दोरीच्या जाळीने माकडांना वाचविण्यात आले. ...
वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. ...
पुसद येथील भीमा हाटे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तेथील ठाणेदाराला अटक करावी, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाने शनिवारी येथील तहसील समोर निदर्शने केली. ...
नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे. ...
‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आह ...
‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड यवतमाळातही मोठ्या प्रमाणात दिसत असून अनेकांना बिटक्वॉईनने भुरळ घातली आहे. अशातच यवतमाळातील एका महिलेला बिटक्वॉईनच्या नावाखाली ९२ हजाराचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. ...