गुलाबी बोंडअळीमुळे गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मांगलादेवी येथे यावर्षीही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता धास्तावला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी विभागाने येथील शेतकऱ्यांना दिलेले कामगंध सापळे ...
कळंब शहरातील एमआयडीसी परिसरातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात काळ््याबाजारात विक्री सुरू होती. टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री धाड टाकून २०५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शासकीय शिक्का असलेल्या गोणीतून हा तांदूळ इतर पोत्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होत ...
गत १० वर्षांपासून जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते आणि जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने त्यात भर पडली आहे. या रस्त्यांसाठी ४०० कोटी रूपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांत जिल्हा परिषदे ...
येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनविभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामाची दखल घेत वनरक्षक, वनमजूर यांना प्रशस्तीपत्र व शील्ड देण्यात आले. ...
तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला. हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला. ...
येथील नगरपरिषदेत शासनाकडूनप्राप्त विकास निधी प्रशासकीय दिरंगाईमुळे अखर्चित असून याबाबत नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
जिल्ह्यात बुधवारपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने तब्बल २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव या सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अस्मानी संकटाने तब्बल ३ हजार ७८५ घरांची पडझड झाली. ...
गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे. ...
तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे. ...