येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ...
येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही. ...
तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. ...
शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. ...
पोळ्याचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना यवतमाळमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली. ...
मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत. ...