येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे. ...
ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने ..... ...
ऊन्ह, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांचा घरचा गणपती बंदोबस्ताच हरविला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परंपरेनुसार घरी गणपती स्थापना केली. मात्र त्यांना बंदोबस्तातून वेळच मिळत नाही. ...
सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली. ...
रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची ...
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...