शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती. ...
घाटंजी तालुक्याच्या चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या खुनाचा तपास व त्यानंतर न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा हा राज्यात उत्कृष्ट ठरला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने त्यावर ‘उत्कृष्ट अपराधसिद्धी’ची मोहर उमटविली असून तपासी पोलीस अधिकाºयांचा गौरव ...
ऊस उत्पादकांनी येथील डेक्कन शुगरविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस उजाडला. उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ऊस उत्पादकांनी ही आक्रमक भूम ...
चंद्रपूर जिल्ह्यातील युग मेश्राम या चिमुरड्याच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हा अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी व दिग्रस सेवा फाऊंडेशनने केली आहे. ...
आदिवासी आश्रमशाळेसोबतच शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रकल्प कार्यालयाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. यामुळे आश्रमशाळा शिक्षकांपुढे वेतनापासून निवासापर्यंत आणि नियुक्तीपासून ते पर्यवेक्षीय जबाबदारी सोपविण्यापर्यंतचे अनेक प्रश्न कायम आहेत. ...
५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षकांवर शिक्षक दिनीही ‘दीन’च राहण्याची वेळ ओढवली आहे. जिल्हा परिषदेने त्यांना वेतनच न दिल्याने त्यांच्यावर ही दीनपणाची वेळ ओढवली आहे. ...
गुटखा तस्करीतून जिल्ह्यात दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पूर्वी अमरावती, कारंजा व नागपुरातील तस्करांचा बोलबाला होता. मात्र आता संपूर्ण यंत्रणा आर्णीतील महेमूदच्या अधिपत्याखाली आहे. दहा दिवसांपूर्वी रात्री शाखेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यावर माल ...
शैक्षणिक आयुष्यातच जीवनाचेही धडे मिळावे, म्हणून यवतमाळातील दोन शिक्षकांनी आपले विद्यार्थी थेट केरळच्या पूरग्रस्त भागात नेले आहेत. सहलीला नव्हे, मदतीला. पूरपीडितांचे जगणे सुकर करता-करता जगणे शिकायला! ...
आधीच मंदीची लाट व त्यात नोटाबंदी, जीएसटीने गेली काही वर्षे पूर्णत: कोलमडलेल्या ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला आता भूसंपादनाच्या पैशांमुळे काहीशी का होईना नवसंजीवनी मिळू लागली आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचा पैशाची गुंतवणूक होत असल्याने ‘रियल इस्टे ...