यवतमाळ : ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीला सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा कायदा असताना उर्दू भाषिक ५३ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग शासनाने बंद करून ठेवला आहे. ...
इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला यवतमाळ शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
शिक्षकांनी लोकसहभाग मिळवून शाळा डिजिटल केल्या. मात्र आता या शाळांना वीज बिलाचा प्रश्न भेडसावत असल्याने तब्बल ८२५ शाळांमधील इलर्निंग नावापुरते उरले आहे. ...
एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ते तीन मित्र... खेळण्यासाठी तिघेही चिमुरडे एकाच वेळी घराबाहेर पडतात... पण मृत्यूचा डोह जणू त्यांची प्रतीक्षा करीत असतो... पाण्याने भरलेल्या डबक्यात मासे पाहण्याचे निमित्त होते... आणि एकापाठोपाठ तिघेही पाण्यात बुडून मरण पा ...
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात त्यांनी विविध आघाड्यांवर यश मिळवित जिल्ह्याला राज्यात टॉपवर नेऊन ठेवले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत घाटंजीतील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. ...
येथील सुनील बचुभाई धोराजीवाला यांनी ३० दिवसांची उपवासाची कठीण तपस्या केली आहे. या मासक्षमण तपस्येचा पचखान कार्यक्रम मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील सुमतीनाथ जैन मंदिरातील केशरिया भवनाच्या पद्मलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ...
येथील नगरपरिषदेन लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. मात्र हद्दवाड क्षेत्रातील या भागाकडे पालिकेचे संपूर्णत: दुर्लक्ष होत आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक प्रभागात कचरा संकलनासाठी पालिकेची यंत्रणाच नाही. ...