लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकात जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना आणि इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच ...
स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे न ...
यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी धडक ... ...
पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. ...
येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाच्या उर्मट आणि असहकार भूमिकेमुळे संतप्त बेरोजगार आणि शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील वर्षभरात अनेकदा प्रत्यक्ष भेटूनही बेरोजगारांना मुद्रा लोण मिळाले नाही. ...
जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग आॅपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. आठवडीबाजारात खुलेआम मटका जुगार सुरू ह ...
जिल्ह्यात वरली मटका व जुगार पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. याचे स्टिंग ऑपरेशन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी दुपारी पांढरकवडा येथे केले. ...
पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे ८० टक्के काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राच्या आहे. असे असले तरी, प्रत्यक्षात रेतीच उपलब्ध न झाल्याने १३ हजार २४५ घरकुलाचे काम रखडले. ...
आदिवासी अल्पभूधारक आणि शेतमजुरांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने १५ जानेवारीच्या बैठकीत घेतला. या निर्णयाने राज्यातील ११ लाख २५ हजार ९०७ कुटुंबांवरील कर्जाचा बोजा उतरणार आहे. ...