वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते. ...
अधिपरिचारिकांच्या बदलीचे आदेश येऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. यामुळे अधिष्ठातांच्या निर्णयाविरोधात नर्सेसनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात मंगळवारपासून येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा ...
भुलाई येथील एका शेतकऱ्याने केवळ २0 गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे अॅपल बोरांचे उत्पन्न घेतले. या हंगामी फळासोबतच त्यांनी सोयाबीनचे आंतरपीकसुद्धा घेतले. कमी जागेत चांगले उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अॅन्ड कम्युनिकेशन स्कील’ याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील गव्हर्नम ...
दारव्हा येथील इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्याचे सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास अपहरण झाले. ही घटना कळताच मुलाच्या कुटुंबियांसह अन्य नागरिकांनी अपहरणकर्त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. ...
वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...