मेळघाटातील निष्पाप आदिवासी बांधवांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अमानुष लाठीमार करण्यात आला. याबाबत येथील बिरसा क्रांतिदलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वनखात्याचा शुक्रवारी निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना मागण्यांच ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही. याविरोधात परिचारिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर चार दिवसांनी ९ परिचारिकांच्या ‘रिलिव्ह आॅर्डर’ काढण्यात आल्या. ...
केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वा ...
जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळवि ...
पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी म्हणजे दुष्काळच असतो. मात्र महाराष्ट्र शासनाने केवळ १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी मदत जाहीर करून पुन्हा एकदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २३ जानेवारी २०१५ पासून यवतमाळ येथे हिंदुत्व रॅली काढण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीने निघणारी शिवसैनिकांची ही एकमेव हिंदुत्व रॅली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ जानेवारी दिल्लीत निवडक विद्यार्थी पालकांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम करणार आहेत. हा लाईव्ह कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत पाहण्याचे, पाहण्याची सुविधा नसेल तर ऐकण्याचे आदेश आहेत. ...
आदिवासी विकास विभागाकडून अधीक्षक व गृहपाल या दोन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवीली जात आहे. या दोन्ही पदासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी कोणत्याही एकाच परीक्षेला बसावे असे नियोजन केले आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. ...