सिंचन घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती व नागपूर विभागासाठी दोन स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले. ...
यवतमाळ जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकंूद कुळकर्णी यांना लाच प्रकरणात अटक केल्याच्या घटनेचा लाडू वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या तिघांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे. ...
यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गरिमा संपलेली आहे. उद्घाटनापूर्वीच या संमेलनाचे सूप वाजले आहे. त्यामुळे हे संमेलनच रद्द करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. ...