धकाधकीच्या जीवनात अनेकांना तणावाने ग्रासलेले असते. या तणावमुक्तीवर मैदानी खेळ हे रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारपासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व आनंद म ...
राज्यात दोन हजारांपेक्षा अधिक मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीची आस लागलेली असतानाच शिक्षण विभागाने मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. ...
घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली. ...
वीज वाहिनीच्या समांतर टाकलेली डिश केबल धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे या केबलमुळे शहराच्या वीज पुरवठ्यातही अडथळे निर्माण होत आहे. विद्युत कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तरीही दुर्लक्ष केले जाते. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका वाचनाचा कार्यक्रम यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाद्वारे घेण्यात आला. येथील बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित या कार्यक्रमात विधानसभेचे माजी उपसभापती प्रा.वसंत ...
शहरातील प्रमुख नऊ उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने दिले आहे. आतापर्यंत यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष कोणतीच सुविधा या उद्यानांमध्ये नाही. महिन्याकाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च होत असलेल्या उद्यानांची स्थि ...
पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. या मोचार्ने संपूर्ण वणी शहर दणाणून गेले. प्रा.डॉ.दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हा मोर् ...
वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दो ...
दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्याचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरल ...