शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या एका गटाने वणी शहरात लावलेले अभिवादन फलक अज्ञात समाजकंटकाने चोरून नेल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला. त्यामुळे शिवसेनेचा संबंधित गट चांगलाच बिथरला. ...
कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. ...
केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे. ...
केंद्रातील भाजपा सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सामान्य जनतेत निश्चितच रोष आहे. परंतु मतदारांच्या बोलण्यातून पर्याय म्हणून काँग्रेस कुठेही पुढे आलेली नाही. काँग्रेसने सामान्यांच्या घरातील ‘रॉकेल’ सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी ‘राफेल’ ...
सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच डोक्याला सुरक्षित ठेवणारे वाहतूक नियम मात्र प्रत्येकालाच जाच वाटतात. आज वाहन चालवितानाच्या किरकोळ चुकांमुळे अपघातासारखी ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. देशात सव्वालाखापेक्षा अधिक मृत्यू अपघातात ...
राज्यमंत्री दर्जाच्या किशोर तिवारी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या मटका-जुगाराची पोलखोल केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा निलंबन कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हा ...
वारंवार सूचना देऊनही बिलाचा भरणा न केल्याने भारत संचार निगमचा (बीएसएनएल) वीज पुरवठा मंगळवारी तोडण्यात आला. याचा सर्वाधिक फटका बँकांना बसला. इंटरनेट कोलमडल्याने व्यवहार बंद असल्याचा पाट्या बँकांनी लावून शटरही पाडले होते. ...
अधिपरिचारिकांच्या बदलीचे आदेश येऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. यामुळे अधिष्ठातांच्या निर्णयाविरोधात नर्सेसनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात मंगळवारपासून येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
आज, बदलत्या युगात यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्व आवश्यक आहे. त्याला सकारात्मक विचार आणि मधूर वाणीची जोड आवश्यक असते. मानवी जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर सकारात्मक विचार आणि मधुरवाणीने सहज विजय मिळविता येतो. मी एक जिल्हा परिषद शिक्षक. माझा ...