अपघातग्रस्त आणि आकस्मिक सेवेसाठी येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली वास्तू गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ...
येथील रेल्वेस्थानकावर चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास ...
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ...
पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. ...
राज्याच्या कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी परंपरागत पिकांना फाटा देत रेशीम उत्पादनाकडे राज्य वळत आहे. राज्यात १६ हजार एकरवर रेशीम लागवड झाली. या क्रांतीकारी बदलाची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ...
येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे. ...
यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे. ...
तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या ...
येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आशीर्वाद सोहळा’ पार पडला. यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील दोन जवानांच्या कुटुंबांना जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्या ...