विदर्भाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी जन्मोत्सव आणि गणेश याग यज्ञास येथे ५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. १७ फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे आहे. ...
येथील शासकीय रुग्णालयातील बदली झालेल्या परिचारिकांच्या कार्यमुक्तीवरून दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या. परिचारिकांची ७४ पदे रिक्त असताना केवळ या संघटनांच्या दबावामुळे अधिष्ठातांना १७ परिचारिकांना कार्यमुक्त करावे लागले. यामुळे रिक्त पदांचा आकडा आ ...
महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मूळ गुंतवणूक प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावरून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांत मानापमान नाट्य रंगले. महिला व बालकल्याण विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषद बचत भवनात प्रमाणपत्र वितरण सोहळा ...
वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त् ...
मेळघाटातील निष्पाप आदिवासी बांधवांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अमानुष लाठीमार करण्यात आला. याबाबत येथील बिरसा क्रांतिदलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वनखात्याचा शुक्रवारी निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना मागण्यांच ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या बदल्या होऊनही रिलिव्ह करण्यात आले नाही. याविरोधात परिचारिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले. अखेर चार दिवसांनी ९ परिचारिकांच्या ‘रिलिव्ह आॅर्डर’ काढण्यात आल्या. ...
केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वा ...
जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळवि ...
पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी म्हणजे दुष्काळच असतो. मात्र महाराष्ट्र शासनाने केवळ १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी मदत जाहीर करून पुन्हा एकदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...