जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळू ...
आदिवासी म्हणजे जंगलात राहणारे लोक, ही भ्रामक कल्पना आहे. जमाना बदलतोय, तसे आदिवासीही उच्च शिक्षित होताहेत. नेमके याच बाबीकडे लक्ष वेधणारा सिनेमा तयार होतोय. तोही आपल्या जिल्ह्यात. पुसदमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या १ मार्चपासून सुरू होणार असून ...
ज्याप्रमाणे न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायालयावर असते. त्याचप्रमाणे न्यायदान हे कायद्याप्रमाणे आणि जलदगतीने अशिलांना मिळाले पाहिजे, याची जबाबदारी वकील मित्रांवर आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल ...
जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूत ...
येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणी ...
बाभूळगाव ते यवतमाळ रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला नवीन वृक्ष लागवड केली गेली. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. ...
भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठ ...
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ...