यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. ...
कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली राज्यातील २२ केंदे्र बंद करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. अशा केंद्रांमध्ये नोंद झालेल्या कामगारांना इतर ठिकाणी जोडले जाणार असल्याने त्यांना हेलपाटे घ्यावे लागणार आहे. ...
‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते. ...
अस्खलित मराठी ही काही पुण्या-मुंबईच्या सारस्वतांचीच मक्तेदारी नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या, जंगलाच्या काठावर वस्ती करणाऱ्या मागासांचीही ती माय आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या काठावरील आदिवासी, गोंड, कोलाम बांधवांच्या मनातही मराठी राजभाषेचा अभिमान जागृत ...
येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांग ...
महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्व ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यान ...
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले. ...
वाघाच्या बछड्यांवर कायमची नजर ठेवता यावी म्हणून वन विभागाने त्यांच्या शरीरावर ‘रेडिओ कॉलर’ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तेराहून अधिक मानवी बळी घेऊन देशभरात गाजलेल्या अवनी वाघिणीचा खात्मा झाला. मात्र तिच्या बछड्यांचा अद्यापही जिल्ह्यातील जंगल परिसरात ...