तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे. ...
दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. ...
मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. ...
मोठा गाजावाजा करत सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी १७ जिल्हा परिषदांमध्ये सामाजिक आणि अर्थिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) मराठा समाजासाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही ...
शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै ...
येथील वसंतराव नाईक शसकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषध वैद्यकशास्त्र विभागातर्फे ‘पेस्टीसाईड पॉयझनिंग इन रूरल कम्युनिटीज, इम्प्रोव्हींग मेडिकल मॅनेजमेंट’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार अध्यक्षस्थानी होते. ...
कारंजा घाडगे येथे पहिले राज्यस्तरीय कीर्तन संमेलन स्पर्धेच्या रूपात पार पडले. यात राज्यातील नामवंत बालकीर्तनकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिली येण्याचा मान येथील सई पंचभाई हिने प्राप्त केला. ११ वर्षाची सई ही वर्ग पाचची आणि यवतमाळ पब्लिक स्कूलची ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापक कक्षातर्फे (उमेद) येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात श्रमयोगी मानधन योजनेचा मेळावा घेण्यात आला. ग्राम संघ, महिला बचत गट यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व इतर महिलांकरि ...
वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ...
भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झा ...