स्थानिक रमाई पार्क, लुंबिनीनगर आणि अंबिकानगर या भागामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांपुढे विविध प्रश्नांचा डोंगर निर्माण झाला आहे. या विरोधात आवाज उठवित महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. ...
शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णया ...
राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते. ...
तालुक्यातील खंडाळा शाळेवर शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. शिक्षक देणार, अशी हमी पंचायत समिती सभापतींनी दिली. मात्र शिक्षण विभागाकडून याची पूर्तता झाली नाही. अखेर पंचायत समिती सभापती मनीषा गोळे यांनी बुधवारी स्वत: शाळा उघडून अध् ...
खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली. ...
भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली धाड रात्री उशिरापर्यंत चालली. मात्र त्यात नेमके काय सापडले ही बाब गुलदस्त्यात आहे. ...
दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांग ...
नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला. ...