यवतमाळच्या केळापूर -आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पांढरकवडा येथील वाय ... ...
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्यामुळे पक्षाची बेअब्रू झाली असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली आहे. ...
वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे. ...
महामानव, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा येथे घेण्यात आला. ...
भारतीय विधी परिषदेने वकीलांच्या सुरक्षा आणि हक्कासाठी केंदाच्या बजेट मध्ये तरतूद करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी यवतमाळ जिल्हा वकील संघाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना संघाचे अध्यक्ष अॅड़ मिनाजउद्दीन मलनस यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. ...
ओबीसींनी स्वत:च्या हक्कासाठी कधी आंदोलनच केले नाही. आज जे आरक्षण ओबीसींना मिळाले आहे, त्यासाठी दलितांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. आता हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी ओबीसींची आहे. एसबीसींना ओबीसीत घुसाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ...
दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...