जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहका ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. ...
राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. ...
साडेचार वर्षे सत्तेत राहून टोकाचा विरोध केल्यानंतरही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने एकत्र येत युती केली. युतीचा हाच पॅटर्न आता सत्तेसाठी येथे जिल्हा परिषदेत राबविला जाणार का? याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ...
स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली ...
ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. ...
शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात ...