सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्मा ...
एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...
आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला ...
जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. ...
दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाक ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवरील अविश्वासाचा फैसला होणार आहे. शिवसेना-भाजपने आणलेल्या अविश्वास ठरावावर ३ मे रोजी निर्णय होणार असल्याने सर्व जिल्ह्याचे लक्ष जिल्हा परिषदेकडे लागले आहे. ...
जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर ...