पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले. ...
विविध योजनांच्या माध्यमातून शहरात विकास कामे सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली. विकासाच्या नावावर लोकांचे हाल केले जात आहे, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे. ...
शहरातील दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अॅप्रोच रोडवर अनेक बड्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटविल्यराने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. ...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. उपरोक्त छायाचित्रांमधून त्याचे पुरावे मिळत आहे. परंतु त्यानंतरही जीवन प्राधिकरण यवतमाळ शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाण्याचा पुरवठा करीत नाही. ...
शालेयस्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी प्रत्येक शाळेची इत्यंभूत माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्याचे आदेश आहे. मात्र महाराष्ट्रातील एक लाख दहा हजार शाळांपैकी अद्याप ५० टक्के शाळांनीही माहिती भरलेली नाही. ...
तालुक्यातील बेलोरा घाटावर सोमवारी रात्री वणीचे एसडीओ व तहसीलदारांनी संयुक्तरीत्या धाड घातली. यावेळी बेकायदेशीररीत्या सदर घाटावर रात्रीच्यावेळी पोकलँडद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यानंतर महसूल विभागाच्या या अधिकाऱ्यांनी घाटावर असलेले च ...
सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. ...
न्यायालय म्हटले की शेकडो लोकांची वर्दळ आलीच. येथे येणाऱ्या लोकांना अनेकदा तंबाखू, बीडी, शिगारेट, पान, खर्रा ही व्यसने सोडवत नाही. या व्यसनी लोकांमुळे न्यायदेवतेचा परिसर गलिच्छ होतो. मात्र येथील न्यायालयात न्याय देण्यासोबतच आता तंबाखूमुक्तीसह नैतिकतेच ...
राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर् ...