ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रकवर ट्रक आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डिगडोह फाट्याजवळ घडली. ...
चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम व हिंगोली हे तीन लोकसभा मतदारसंघ जिल्ह्याशी संबंधित आहे. या तिन्ही मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा दावा प्रचारात व मतदानानंतरसुद्धा काँग्रेस नेत्यांकडून केला जात होता. सर्वत्र मोदीविरोधी वात ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोष ...
जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करू ...
शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतरही यवतमाळ पंचायत समितीत अद्याप वेतननिश्चिती झाली नाही. यामुळे सोमवारी शिक्षक संघाने पंचायत समितीसमोर धरणे दिले. ...
लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाह ...
नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे. ...
येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ...
जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. ...