ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन संगणक संच, प्रिंटर यासह संपूर्ण वायरिंग व काही महत्त्वाचे दस्तावेज खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत. यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे. ...
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर प्रसारित केले. ...
जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवि ...
शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आर ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. ...
राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे जिल्हाध्यक्ष अॅड. क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ...
जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, ...