आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. ...
राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. ...
देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपो ...
वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली. ...
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत. ...
नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिल ...
शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दि ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे यशस्वी झाले असले तरी त्यापूर्वी त्यांनी गांधीजींना मारण्यासाठी सहावेळा हल्ले केले होते. यापैकी चार हल्ल्यात प्रत्यक्ष नथुरामचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व हल्ल्यांच्या मुळाशी प ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही. ...