यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना कुठे दुबार, तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर पिकांची कोवळी रोपे वर आली खरी. परंतु वणीसह, झरी व मारेगाव तालुक्यात रोही, रानडुकरांचा प्रचंड धुडगूस सुरू असल्याने शेतकरी कमालिचे त्रस्त झाले आहेत. ...
विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
वंचित बहुजन आघाडी-भारिप बहुजन महासंघातर्फे महिला कार्यकर्ता मेळावा तथा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात घेण्यात आला. यावेळी अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अ ...
सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. ...
मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी सोमवारी शालेय पोषण आहार शिजविणाºया महिलांनी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. ...
दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ ...
लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यू ...
नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवे ...