महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. प्रशासनाने काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले. मात्र या विहिरींचे पाणीही पुरेसे ठरत नाही. ...
पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने यावर्षीच्या खरिपाचे केवळ १० ते १५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. या सर्व प्रकाराला प्रशासनातील अधिकारी आणि बँका जबाबदार आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. ...
शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पालिकेतील आर्थिक अनियमिततेमुळे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी विभागीय आयुक्त व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे पालिकेचे २०१२ ते २०१७ या वर्षातील स्पेशल आॅडिट केले जावे, अशी मागणी केली होती. ...
पांढरकवडा मार्गावर वटबोरीजवळ एसटी बस शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. यात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर २१ प्रवासी जखमी झाले. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. ...
गेली सव्वादोन वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी अखेर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी शिवसेनेची सत्तेत एन्ट्री झाली. पांढरकवडा तालुक्यातील गजानन बेजंकीवार व दारव्हा तालुक्यातील कालिंदा पवार या शिवसेनेच ...
शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेंतर्गत पुसद वन विभागाला १८ कोटी ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष महोत्सवांतर्गत लोकसहभागातून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ...
नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यव ...