तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती का ...
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आर्णी ते धनोडा दरम्यान कोसदनी घाटात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलावरून वाहने स्लीप होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनधारक दहशतीत सापडले आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणाने पावसात खंड पडण्याचे प्रमाण दवर्षीच वाढत आहे. आता तर चक्क जुलैत पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. तर प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आह ...
येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमा ...
तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे. ...
निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल् ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. ...
समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुली आणि काही मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, ३३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी गरीब असूनही मोफत गणवेशातून वगळण्यात आले आहे. ...
आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहरात अवघी पंढरी अवतरली होती. येथील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला होता. विठुनामाच्या गजराने शहर भारावून गेले होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...