सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले. ...
वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे ...
राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची धरपकड केली. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून ताब्यात घेतलेल्या अनेकांना मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: डांबून ठेवले. या आंदोलकांना शहर ठाण्यात एलसी ...
घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला. ...
पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. ...
तुम्हीच आमचे मालक आहात. तुम्हीच राजे. म्हणूनच आम्ही काम केले हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरिता ही महाजनादेश यात्रा आहे. जनतेत जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे, अशी कृतज्ञ भावना मुख्यमंत्र ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले सहस्त्रकुंकडे वळू लागली आहे. तेथील महादेवाच्या दर्शनासाठीही भक्तांची संख्या वाढली आहे. मात्र या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे. ...