जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘प्रेरणास्थळ’ येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून त्याची दुर्गंधी सुटली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामपंचायतीत दोन सफाई कामगार आहे. त्यांच्याकडून नाल्या सफाई केली जाते. मात्र पदाधिकारी आपले वजन वापरून केवळ आपल्या घराच्या जवळच्याच नाल्या साफ करून घेतात ...
येथील बाजार समिती प्रांगणात होणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीतून मिळणारा सेस, हे बाजार समितीचे प्रमुख उत्पन्न. परंतु येथे शेतमालाचे व्यवहार होत नसल्याने या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे खुल्या बाजारातून जो काही सेस मिळतो, ...
पर्यावरणाला धोका पोहचू नये, भूजलावरही विपरित परिणाम होऊ नये, यासह शासकीय मालमत्तेची हानी टाळता यावी याकरिता जलधोरण तयार करण्यात आले. या जलधोरणात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे घरकुल बांधणे आणि शासकीय योजनांसाठी रेती राखीव ठेवणे यासोबत घराच्या बांधकाम ...
दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या ...
वार्षिक निरीक्षणाची पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. निवडणूक बंदोबस्त आटोपल्यानंतर प्रत्येक जण आपल्याकडील पेंडींग गुन्हे हातावेगळे करण्यात व्यस्त होते. इतकेच नव्हे तर पोलीस ठाणे परिसराची कधी नव्हे अशी स्वच्छताही करण्यात आली. वार ...
नियोजनबद्ध कामातून गावाचा विकास करणाऱ्या सरपंचांना गौरविण्यात येणार आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळा सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत केली जाणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा लोकमत मी ...
शनिवारी सकाळी झालेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणातच राजकीय भूकंप आणला. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची वार्ता पसरताच पक्षाकडून आपल्या आमदारांची जुळवाजुळव सुरू झाली. शिवाय पक्षाचे नेमके कोण आमदार अजित पवारांसोबत आहेत, याचा शोध सुरू झाला. पक्षाकडून सु ...
परिवहन महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ६० हजारांवर प्रवासी मासिक सवलत पास घेतात. मात्र हे मॅन्यूअल पासेस आता रद्द करून परिवहन महामंडळ स्मार्ट कार्ड देणार आहे. विशेष म्हणजे, या ६० हजार प्रवाशांमध्ये जवळपास ५० हजार विद्यार्थीच आहे ...