पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याम ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शालेय सत्राबाबत असलेली अनिश्चितता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संपविली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शालेय सत्र १५ तर विदर्भातील शालेय सत्र २६ जूनपासूनच सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची ...
२० एप्रिलपर्यंत तूर विक्री करणाऱ्या ८३ शेतकऱ्यांचे ६५० क्विंटल तुरीचे ३७ लाख ७३ हजार रुपये नाफेडतर्फे सरळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. शेतीचा हंगाम सुरू झाला. पेरणी पूर्णत्वास गेल ...
दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर् ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. समग्र शिक्षाच्या जिल्हा कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील २०० शाळा आरटीईच्या या प्रवेशप्रक्रि ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या न ...
राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाणार होती. मात्र कोरोनामुळे हा कालावधी मार्चच्या पुढे गेला. ही सर्व खाते एनपीएमध्ये गेली. यामुळे आरबीआयन ...
पुसदमध्ये चार, नेरमध्ये एक तर दारव्हा येथे चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यासोबतच एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. गत २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १७१ अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी नऊ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १६२ नागरिकांचा अहवा ...
सीसीआयच्या पथकाने विदर्भातील चौकशीचा प्रारंभ यवतमाळातून केला. तत्पूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये तपासणी केली. एस.के. पानीग्रही यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सुमारे आठवडाभर विदर्भात ही चौकशी चालणार आहे. ...