ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले. ...
मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे. ...
नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने लॉकडाऊन होता. आता काही प्रमाणात सूट मिळाली. वीज वितरणने मीटर रिडींग न घेताच ग्राहकांना तीन महिन्यांचे सरासरी बिल दिले. हे बिल बघून ग्राहकांचे डोळे विस्फारत आहे. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे व ...
यवतमाळच्या बाजारपेठेतून शेतीमध्ये कीटकनाशक फवारणीसाठी वापरले जाणारे स्प्रे पंप अचानक गायब झाले आहे. दुसरे पंप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. ...
रुग्णांची प्लाझ्मा देण्यास टाळाटाळ अन् रुग्णांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे विभागात अद्यापही ‘प्लाझ्मा थेरपी’ची अंमलबजावणी झाली नाही. ...
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. ...
निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीच ...
यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दि ...