९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. ...
जिल्हा बँक संचालक मंडळाची मुदत संपल्याने तेथे प्रशासक बसविण्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकाबाबतचा सहकार प्रशासनाचा अर्ज यापूर्वीच नाकारला आहे. राज्य सरकारनेही प्रशासकाऐवजी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या ...
जिल्ह्यात ११२ परीक्षा केंद्रावरून ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श् ...
बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात ...
थाळेगाव पुनर्वसन येथे दत्तापूर कॅनॉलच्या जागेत अतिक्रमण करून काही कुटुंबांनी निवारा उभारला आहे. १८ वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्याला आहे. आतापर्यंत त्यांना कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा अतिक्रमण झाल्याबाबत अवगत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कुटु ...
यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ ...
राज्य सरकारने अंतिम वर्ष एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत, असे जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याची परवानगी दिली. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पदविका व पदवीच्या बॅकलॉॅग, ...