लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्र ...
नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. पोलिसांचा हा रथ मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत. ...
नवीन अध्यादेशामुळे शेतकऱ्यांना देशात कुठेही त्यांचा शेतमाल विक्री करण्यास मुभा असेल. व्यापारीदेखील बांधावरुनच शेतमालाची खरेदी करू शकतील. त्यांना बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आले. यामुळे बाजार समितीचा सेस बुडून उत्पन्न घटणार आहे. बाजार स ...
केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...
देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने २२ मार्चपासून बससेवा बंद केली होती. ११३ दिवस बससेवा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या, सोबतच वणीच्या एसटी आगाराला करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. मात्र गुरूवारपासून एसटीला बाह्यजिल्हा प्रव ...
पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला. ...
२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना क ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा ...