केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. ...
गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिक ...
अधिक महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी ल ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने ...
यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटं ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्ष ...
स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले ...
दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथून चार किलोमीटर अंतरावरील लाडखेड फाटा ते पाथ्रड(देवी) मार्गावर शनिवारी दुपारी मारोती सुझुकी-८०० या धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ...
मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ...