नियम न पाळणाऱ्या लोकांसह आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश नायब तहसीलदार निवल यांनी यावेळी दिले. पुढील आठ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही, मात्र, लोक नियम पाळणार नाही आणि रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉक ...
दारव्हासह यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील सहा तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व उद्योग धंद्याला चालना मिळाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे २००९ पासून गाळप हंगाम बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा र ...
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा वेळी शिक्षकांना शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी दारोदारी फिरण्याचे आदेश मिळाले आहेत. यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी निमंत्रण मिळणार नाही का असा सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला ...