दहावी-बारावीची परीक्षा यंदा २३ एप्रिल व २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आली होती. मात्र, वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ शासनावर आली. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आ ...
कोरोनामुळे आतापर्यंत ८४३ जनांचा मृत्यू झाला. यातील बहूतांश कोरोना बाधित मृतदेहावर यवतमाळच्याच मोक्षधामात अंत्यसंस्कार पार पडले. मोक्षधामातील ओटेही कमी पडत आहे. दररोज मोठया प्रमाणात जलतन लागत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या आहेत. काही नागरिकांनी जलतन ...
समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून जिल्ह्यात सुरुवातीचे तीन महिने एकही मृत्यू झाला नव्हता, असा दावा केला. ... ...
Shivshahi, Shivneri bus : शासनाने लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे प्रवासी संख्या घटली आहे. महामंडळाने वाहतूक पूर्णत: थांबविली नसली तरी, प्रवासी मिळाले तरच बस सोडण्याचे नियोजन काही ठिकाणी एसटीच्या स्थानिक प्रशासनाने केले आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 660 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...
जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेत सामील होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या धोरणानुसार ३१ मेपर्यंतच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर जिल्ह्यात सध्या कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह प ...