दारव्हा : येथे शिवसेना, युवासेनेच्यावतीने युवासेना प्रमुख पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ... ...
२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार ...
ज्यांना मधुमेह हा आजार आहे व ज्यांचे वय ५०च्यावर आहे. अशा सर्वांनीच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये ५०पेक्षा कमी वय असलेल्या आठ जणांचा समावेश आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस हा कुठल्याही वयात धोकादायक आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि ...
सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे पेन्शनचे फायदे या कर्मचाऱ्यांनी गमावले आहेत. दरम्यान, शासनाने त्यांच्यासाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) अमलात आणली. पण, त्यात काहीही लाभ मिळत नसल्याची कर्मचाऱ् ...