गोपाल बळीराम जिरोणकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जावर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात उपविभागीय अधिकारी ... ...
टिपेश्वर अभयारण्य लगतच्या गावांमध्ये वाघ, वाघिणींचा वाढत असलेल्या मुक्तसंचारामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. अंधारवाडी शेतशिवारामध्ये ... ...
आरटीओ कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे एजंटांना लुडबुड करण्यास कुठेच वाव नाही. नागरिकांनी थेट येवून आपल्या कामाचे अर्ज केल्यास त्यांना तत्काळ मदत केली जाते. काही कामकाज पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. तितका वेळ द्यावाच लागण ...
मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर ...