कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. ... ...
काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थ ...
पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही व ...
जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये ...
तालुक्यात तसेच लगतच्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय, राज्य मार्गासह शेकडो किलोमीटरवर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पुलांचे बांधकाम सुरू आहे. त्यावर मुरूम, डांबर, गिट्टी, रेतीसह विविध साहित्याची वाहतूक, खोदकाम व इतर कामाकरिता ट्रक, मालवाहू, रोडरो ...