शंभर वर्षांचा करार झालेला असल्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र होऊनही ही रेल्वे ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. या कंपनीच्या अखत्यारित असली तरी रेल्वे सुरू होती. शंभर वर्षांनंतर २२ जुलै २०१६ रोजी करार संपल्याने ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात येणे ...
सध्या जिल्ह्यात आठ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे. या आठ पैकी दोन रुग्ण अन्य जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी एकूण १२८१ जणांचे अहवाल प्रशासनाला प ...
शिवसेनेने काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत राज्याच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढले. त्यानंतर बहुतांश जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे तीनही पक्ष एकत्रित आले. सत्तेची चव गुण्यागोविंदाने चाखत असतानाच अधूनमधून वर्चस्वाची लढाई दिसून येते. पुढील ...