जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोप ...
जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसा ...
मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक ... ...
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान वयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या ... ...
महिलेने माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचे सांगत, भाजपच्या चित्रा वाघ यांनी ती सचित्र समाज माध्यमांवर टाकली होती. ...