माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ...
पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या आजारात वाढ होत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आ ...
अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी ...
मारेगाव तालुक्यात ५७ ग्रामपंचायती आहेत. मात्र सद्य:स्थितीत तालुक्यात २८ ग्रामसेवक व तीन ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. यातच जुलै महिन्यामध्ये ... ...