अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी ...
मारेगाव तालुक्यात ५७ ग्रामपंचायती आहेत. मात्र सद्य:स्थितीत तालुक्यात २८ ग्रामसेवक व तीन ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. यातच जुलै महिन्यामध्ये ... ...
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधनासाठी चक्क जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात खड्डे केले जात आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. ...
वणी तालुक्यातील वेळाबाई ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटरपदी गावातीलच विलास कवडू ढेंगळे या युवकाची एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात आली. संगणक ऑपरेटर हा ... ...