सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर क ...
यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. खून, लूटमार, अत्याचार या गुन्ह्यांतील आरोपी हे तरुण १८ ते ३० या वयोगटातीलच आहेत. ...
या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली. याही दिवशी काही कामगार संपावर गेले ...
यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. मुले गांजाच्या नशेला बळी ठरत आहे. मुलांना मोबाईल, वाहन सहज उपलब्ध होते. पालक वर्ग आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त असतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींकडे लक्षच देता येत नाही ...
शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास क ...
सात विधानसभा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचा एक गट सांभाळला होत ...
पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरी चालविली. ...