पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून ... ...
मी यापूर्वी तीनवेळा खासदार होते. मतदारसंघाचा विकास व्हावा हाच ध्यास माझ्या मनात असायचा. परंतु विरोधी पक्षाची खासदार असल्याने केंद्र सरकार आपण प्रस्तावित केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करायचे. ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागितले जात आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब होत असल्याने जिल्ह्यातील ...
महाराष्ट्र शासनाने नुकताच कळंब ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. परंतु कळंब शहराचा पसारा आणि व्याप्ती लक्षात घेता कळंबला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, ...
शहराला लागून असलेला ग्रामीण भागातही यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. उमरसरा, वाघापूर, लोहारा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, मोहा या परिसरातील नागरिकांनासुद्धा यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ...