सहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील १२0६ पैकी ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहे. तंटामुक्तीची टक्केवारी जवळपास ४0 टक्के इतकी आहे. अद्यापही ६0 टक्के ग्रामपंचायती तंटामुक्तीच्या प्रतीक्षेत असून ...
आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यातही यवतमाळ मतदारसंघ डोळ्यापुढे ठेऊन महसुली बदल्यांचे ‘राजकारण’ सुरू आहे. सुरुवातीला रोखठोक भूमिका घेणार्या प्रशासनालाही अखेर या राजकारणापायी नमते घ्यावे लागले. ...
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. नगराध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत काही प्रस्तावित विकास कामांना मंजुरात देण्याची प्रक्रीया सुरू होती. ...
शेंगदाणे आणि तेलाचे दर तेजीत असताना शेतकर्यांच्या भुईमुगाचे दर मात्र अचानक घरसले आहे. सुरवातीला ३२00 ते ३७00 पर्यंंत असलेला भुईमुग आता २६00 ते ३१00 पर्यंंत खाली आला आहेत. ...
विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक ...
जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचा फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्याल्याचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा मनस्तापच वाट्याला येतो. मात्र आता ही प्रक्रिया अतिशय सहज होणार आहे. ...
साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथे जाण्यासाठी असलेल्या एकमेव पुसद-माहूर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गुंज ते खडका दरम्यान वर्षभरापासून दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहे. ...
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयामार्फत आत्तापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या. या योजनांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. ...
येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही. ...
परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ...