धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा काभार पूर्णत: ढेपाळला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असूनही मंजूर २७ विंधन विहिरी उन्हाळ्य़ात पूर्ण करता आल्या नाही. मृक्ष नक्षत्र लागल्यानंतर ...
शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार्ली कमांडो पथकांची निर्मिती केली. त्यांना वॉकीटॉकीसह सुसज्ज वाहनेही दिली. ...
एका १४ वर्षीय मुलीला येथील जिल्हा कारागृहातील शासकीय निवासस्थानात नेवून बलात्कार करणार्या पोलीस शिपायाविरूध्द अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी त्याला ...
आगामी विधानसभा निवडणुकीला चार महिने अवकाश असला तरी सर्वच पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच जोरदार तयारी चालविली आहे. त्यातही गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक ...
लोकसभेतील पराभवानंतर किमान विधानसभा निवडणूक हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार ...
पश्चिम विदर्भात कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने खरीप हंगामात आतापर्यंत २१ कोटी रुपयांचे सोयाबीन व कपाशीचे बोगस बियाणे आणि सुमारे तीन कोटी रुपयांचा बोगस खतसाठा जप्त केला आहे. ...
सोने खरेदीत गुंतवणूक करणार्यांची संख्या पुसद तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्यस्थिती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये दररोज होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहे. ...
शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्हाड ...
तालुक्यातून वाहणार्या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. ...